मनाचे मुख देवाकडे वळवणे म्हणजे अंतर्मुख! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 5

आपण आपल्या मनाचे मुख देवाकडे वळवले असेल तर ते चांगलेच आहे. आपण आपले मुख कुठे वळवावे हे आपल्यावर अवलंबून असते. जीवनामध्ये नेहमी आपण योग्य मार्गाचा वापर करावा. या मार्गाने आपल्याला फळ मिळायला उशिर लागतो. पण आपल्याला जे यश मिळते ते प्रामाणिकपणाचेच असते. आपण मोठ्या प्रमाणात देवावर विश्वास ठेवतो. आपल्या जीवनातील अडचणी देवाला सांगत असतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी मनाचे मुख देवाकडे वळवणे म्हणजे अंतर्मुख! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा